Uncategorized

राजेश्री देबाजेचे “दिलाच पान” गाणं गाजणार

जिंतूरच्या राजश्री देबाजेचे लिखित पहिले गाणे आज झाले ध्वनी मुद्रित

जिंतूर–जिंतूरच्या रहिवाशी गीतकार व प्रोड्युसर राजश्री देबाजे यांनी स्वतः लिहिलेले पहिले स्वयरचित दिलाच पान हे गाणे परिपूर्ण झालेले असून दिनांक 16 जून 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.अशी माहिती स्वतः राजश्री देबाजे यांनी सांगितले. हे गाणे तरुणाईच्या होटावर खिळून राहिल असा विश्वास पण त्यांनी व्यक्त केला. आहे.त्यांनी पुढे असेही सांगितले की मी माझा आवडीचा छंद जोपासत एक छोटासा पण मेहनत करून एक स्वयलिखित गाणे —पूर्ण केल्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे सुप्रसिद्ध समाज प्रबोधनपर गायिका कडूबाई खरात यांच्या असंख्य गाण्यास संगीतबद्ध केलेले महाराष्ट्राचे नावलौकीक उतुंग शिखरावर असलेले सुप्रसिद्ध गीतकार,संगीतकार,प्रोड्युसर धम्मा धनवे यांनी माझ्या स्वयरचित गाण्यास सगीतबद्ध केले आहे.
आपणा सर्वांना विनम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी माझ्या पहिल्या गाण्यास मोलाची साथ द्यावी.सदरील गाण्यास जास्तीतजास्त व्हाटसप,फेअबुक,इंस्टाग्रामवर वर फॉरवर्ड करण्याची विनंती त्यांनी या माध्यमातून केले आहे.
मला भविष्यात विविध व असंख्य विषयावर गीतांची रचना करावयाची आहेच.आणि मला विश्वास आहे.आपल्या मनातील आवडीच्या असंख्य विषयावरील गीतांची रचना माझ्या कडून पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल.असा शब्दही त्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button